पुरंदर किल्ल्याविषयी माहिती ( nformation of fort Purandar )
नमस्कार मित्रांनो मी मराठी मध्ये तुमचे स्वागत, महाराष्ट्राचा इतिहास हा रक्तरंजित घटनांनी लिहिला गेलेला आहे आणि याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य गिरीदुर्ग होय. मित्रांनो छत्रपती शिवरायांनी जनतेचे कल्याणकारी राज्य अर्थात स्वराज्य स्थापन केलं ते ह्या किल्ल्यांच्या जीवावरच. किल्ले म्हणजे स्वराज्याचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अभेद्य किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या …
पुरंदर किल्ल्याविषयी माहिती ( nformation of fort Purandar ) Read More »