राजमाची किल्याबद्दल माहिती
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अस म्हंटल जात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की ज्या तोंडून आपसूक जय येत तो खरा मराठा. ज्याला महाराजांच्या कार्याचा आणि गडकोटांचा सार्थ अभिमान आहे तो खरा महाराष्ट्राचा मावळा आणि खरा मराठा. जो व्यक्ती आज महाराष्ट्राची संपत्ती म्हणून ओळखले जाणारे महाराजांचे गडकोट स्वच्छ ठेवतो त्यांची देखभाल करतो तो खरा मराठा. तर मित्रांनो …