रायगड किल्ल्याविषयी माहिती
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सावंगडयांसह स्वराज्याची शपथ घेतली व स्वराज्य विस्तार करण्यास सुरुवात केली.शिवकालीन खरं वैभव म्हणजे महाराजांनी उभारलेले गडकोट .हे गडकिल्ले आजही सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात अभेद्यपणे उभे आहेत. तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या किल्ल्याला ओळखलं जातं त्या किल्याबदल माहिती पाहुयात. अर्थातच …